नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमधे काहीसा विसंवाद असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. कारण, अगोदर सविस्तर चर्चा होऊनही शेवटी काँग्रेसच्या उमेदवारीचा गोंधळ झालाच. यावरून महाविकास आघाडीमधील अन्य प्रमुख पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक मतदारसंघात काँग्रेस नेते सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकासआघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर शिवसेनेने पाठिंबा दर्शवलेल्या शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचं शेवटच्या क्षणी जाहीर करण्यात आलं. या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मित्र पक्षांना सूचक इशारा दिल्याचं दिसून आलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा