अलिबाग : रायगड जिल्ह्यात रस्ते अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे दिसून येत आहे. महामार्गाचे रुंदीकरण, अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजना, बेदरकार चालकाविरोधात कारवाईचा बडगा, या कारणांमुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण वर्षभरात कमी झाल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात अपघातांचे प्रमाण घटले असले तरी अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा