सांगली : दोन वर्षाच्या राजवीचा वाढदिवस मंगळवारी रात्री आनंदात साजरा झाला. जेवणखावण आटोपून रात्री उशिरा कोकळे (ता.कवठेमहांकाळ) सोडले. रस्ता पायाखालचा होता. मात्र तासगाव नजरेच्या टप्प्यात आले असतानाच राजवीसह सहा जणांची जीवनयात्रा कायमचीच थांबली. आणि राजवीचा तिसरा वाढदिवस अखेरचा ठरला. ही हकिकत आज पहाटे दीडच्या सुमारास चिंचणी (ता.तासगाव) येथे झालेल्या भीषण दुर्घटनेची. नातीचा वाढदिवस साजरा करुन घरी परतत असताना मध्यरात्री अल्टो कार कालव्यात कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन मुलींसह सहा जण ठार झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा