सांगली : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रुग्णालयांची गुणवत्ता आणि दर्जा उंचाविण्याकरता राज्य शासनाने ‘कायाकल्प’ उपक्रम राबविला. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील १३४ रुग्णालयाचे मूल्यांकन झाले. या सर्व रुग्णालयांत उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूरने बाजी मारत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तर उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ, ग्रामीण रुग्णालय तासगाव, चिंचणीवांगी व शिराळा या रुग्णालयांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा