सांगली : गायकाचे गाणे ऐन रंगात आले असतानाच तबल्यातून ताल सुटला, तर गायकाचे गाणे बेताल होते. हा बेतालपणा कायमचा दूर करण्यासाठी वाद्यनगरी असलेल्या मिरजेतील विजय व्हटकर या चर्मवाद्य कारागिराने वातावरणाचा कोणताही परिणाम टाळणाऱ्या आणि चामड्याचा वापर टाळत सिंथेटिक तबल्याची निर्मिती केली आहे. चर्मवाद्यातील या क्रांतिकारी यशाने तबल्यावरील कलाकारांचे ताक-धिना-धिनचे ताल हे आता अखंडित राहत संगीत सजवतील. व्हटकर यांनी या तबल्याचे स्वामित्व हक्कही मिळवले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा