सातारा: जिल्ह्यात बुधवार दुपार पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे छोटे पूल साकव वाहून गेल्याने दुर्गम डोंगराळ भागातील गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत दरडी कोसळल्या आहेत. सखल भागात पाणी साठले आहे. या पाण्यामुळे ओढे नाले भरभरून वाहत आहेत. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने शाळांना गुरुवारी सुट्टया जाहीर केल्या आहेत. मांढरदेवी येथे मुसळधार पाऊस कोसळत असून मांढरदेव भोर हा रस्ता बंद करण्यात आल्याने वाहतूक वाई मार्गे सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा