सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. तसेच भातपीकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस पावसाने उघडीप साधली होती. आता परतीच्या पावसाने सोमवारी दुपारपासून धुवांधार हजेरी लावली असल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे.

गौरी गणपती सणाच्या काळात अधुनमधून मुसळधार पाऊस झाला. यानंतर पावसाने उघडीप साधली होती. मात्र सोमवारी दुपारपासून धुवांधार पाऊस झाला. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे.तर भातपीक कापणीचा हंगाम सुरू होत असताना पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
in pune one killed and one injured in rickshaw-dumper collision
पुणे : रिक्षा-डंपरच्या धडकेत एक ठार, एक जखमी
Despite spending crores Melghat faces water shortage this year too
कोट्यवधींचा खर्च, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च, मेळघाटात यंदाही पाणीटंचाईचे चटके
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?

हेही वाचा : Akshay Shinde Encounter :”अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारण्यापेक्षा थेट…”, उदयनराजेंची तीव्र प्रतिक्रिया

सोमवारी सायंकाळी सह्याद्री पट्ट्यात झालेल्या ढग फुटी सदृश पावसाने भुईबावडा आणि करूळ घाटाची दणादण उडाली आहे. दरडी कोसळल्या तर संपूर्ण घाटातील गटारे दगड मातीच्या गाळाने भरली आहेत. तर ठिकठिकाणी मोऱ्या गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे सोमवारी सायंकाळ पासून घाटातील वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाली होती. आज घाट रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला.करूळ घाटही बंद असल्यामुळे राधानगरी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.

Story img Loader