सोलापूर : देशाचा सर्वांगीण विकास करताना गोरगरीब जनतेच्या सुखी जीवनाचे स्वप्न पूर्ण होत असल्याबद्दल जनता जनार्दनाकडून मिळणारा आशीर्वाद हेच आपले सर्वात मोठे भांडवल आहे. पूर्वीच्या सरकारकडून केवळ गरिबी हटावाच्या घोषणा व्हायच्या. प्रत्यक्षात गरिबी हटत नव्हती. आपल्या सरकारने केवळ घोषणा न करता ठोस कामातून गरिबी हटवत आहोत, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. भगवान श्रीरामाने दिलेल्या सत्यवचनाच्या शिकवणीतून हजारो गरीब कामगारांना हक्काची घरे देण्याचा संकल्प साकार होताना त्यातून मिळणारा आनंद जास्त वाटतो, अशा भावनापूर्ण शब्दात मोदी यांनी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उभारणीचा सूरही आळवला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा