सोलापूर : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना तेथील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) नेते, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या कन्या आमदार कविता यांनी नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून सोलापुरात येऊन काँग्रेस व भाजपवर हल्लाबोल केला. तेलंगणात निवडणूकपूर्व बहुमत चाचणी कशीही आसो, परंतु सलग तिसऱ्यांदा बीआरएस पक्षाचीच सत्ता कायम राहील, असा दावा त्यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा