सोलापूर : सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह भीमा खो-यात पडणा-या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठा झटपट वधारत असून शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास धरण वजा पातळीतून उपयुक्त पातळीत आले. त्यानंतर दुपारी तीनपर्यंत धरणात एकूण ६७.६७ टीएमसी पाणीसाठा वाढला होता. तर उपयुक्त पाणीसाठा ४.०१ टीएमसी एवढा होऊन त्याची टक्केवारी ७.४९ वर पोहोचली होती. दुसरीकडे दौंड येथून धरणात येणा-या पाण्याचा विसर्ग तब्बल एक लाख ८८ हजार २६६ क्युसेकपर्यंत वाढल्यामुळे रात्रीपर्यंत धरण १२ टक्क्यांपर्यंत वधारण्याची आशा निर्माण झाली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा