वर्धा जिल्ह्यात संततधार पाऊस व धरणातील विसर्गामुळे रात्री अनेकांना रस्त्यावर येण्याची आपत्ती ओढवली. अनेक गावं जलमय झाल्याने शेकडो कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले आहे. येळकेली पुलावरून पाणी वाहू लागल्याचे समजताच काठावर राहणाऱ्या गावकरी घाबरले. त्यामुळे त्यांनी रात्र रस्त्यावर जागून काढली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा