रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढत्या उष्णतेचा फटका शेतकरी आणि काजू – आंबा बागायतीला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. उष्णतेमुळे आंबा व काजू बागायती असलेल्या भागात व डोंगरदऱ्यात वणवा लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने अशा बागायतींचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. या वणव्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदार हवालदिल झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा