जिल्ह्यात शहरांबरोबर ग्रामीण भागातही कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. शनिवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १२० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आजवरच्या एकुण बाधितांची संख्या २ हजार १५० वर पोहचली आहे. तर ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार २८८ जणांवर उपचार सुरू असून, ७९८ जणांना उपचारानंतर घरी सोडले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा