नांदेड : सहा वर्षांपूर्वी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी करून आणि त्यानंतर चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू करून रोजगार निर्माण करणारे लहान उद्योग, शेतकरी यांनाच उद्ध्वस्त केले, अशा शब्दांत काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला चढविला. नोटबंदी ही काळय़ा पैशांविरोधातील लढाई आहे, असे मोदींनी सांगितले होते, परंतु ते खोटे होते, तो काळय़ा पैशांवरचा हल्ला नव्हता तर या देशातील कोटय़वधी हातांना काम देणारे लहान व्यापारी, व्यवसाय आणि उद्योगांवर आघात होता, असे राहुल म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा