सोलापूर : यंदा पावसाळ्याने पाठ दाखविल्यामुळे राज्यात बहुतांशी भागावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. परंतु दुष्काळ जाहीर केल्याने शेतक-यांना काही लाभ मिळत नाही. दुष्काळाचे हे नेहमीचेच रडगाणे आहे. दुष्काळाचे संकट खरोखर दूर करायचे असेल तर शेतक-यांचा वाढलेला शेती उत्पादन खर्च कमी करावा आणि शेतीमालाला रास्त भाव मिळावा. तरच दुष्काळाचे रडगाणे थांबेल, असे मत आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा