MPSC च्या प्रश्नाबाबत उत्तर देत असताना मी निवडणूक आयोग म्हणालो त्यावरून माझी खिल्ली उडवली. लोकसेवा आयोग म्हणायचं होतं पण मी निवडणूक आयोग म्हणालो त्यावर टीका झाली. पण एक लक्षात घ्या निवडणूक आयोग असो की लोकसेवा आयोग शेवटी रिझल्ट महत्त्वाचा असतो असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर टीका करणाऱ्या सगळ्यांना उत्तर दिलं. तसंच शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर आम्ही त्यांना ते धरण दाखवत नाही असं म्हणत अजित पवार यांनाही एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला. निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण इथे खालच्या पातळीवरचा प्रचार सुरू आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कसबा मतदार संघात रोड शो केला त्यावेळी त्यांनी आपल्यावर झालेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा