पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदीमधून तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखीबरोबर लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. अवघ्या महाराष्ट्रातून या वारीसाठी वारकरी येत असतात. निर्मल वारीच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या स्वच्छतागृहाचा विषय मार्गी लावला जातो. यावर्षी ब्लॅक लिस्ट कंपनीला ठेका दिल्याने इतर ठेकेदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. प्रत्येक्षात ५ हजार ५०० मोबाईल शौचालयांची गरज असताना केवळ दोन ते अडीच हजार शौचालये संबंधित कंपनीने दिल्याने ठेकेदारांनी प्रश्न उपस्थित केला असून संपूर्ण प्रक्रियेप्रकरणी रविराज लायगुडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा