“राज्यातील ठाकरे सरकारला तालिबानकडून आदेश येतात का?”, असा बोचरा सवाल उपस्थित करत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने राज्यातील ‘दहीहंडी’ उत्सवावर बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. “महाराष्ट्रात सगळ्या हिंदू सणांवरच इतके निर्बंध लागू का केले जात आहेत? राज्यातील ठाकरे सरकारला तालिबानकडून आदेश येत आहेत का?”, असा प्रश्न आशिष शेलार यांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा