सांगली : यंदाच्या हंगामात ऊसाला प्रतिटन एक रकमी ३ हजार १७५ रुपये देण्याचा निर्णय बुधवारी सायंकाळी झालेल्या साखर कारखानदार व शेतकरी संघटनेच्या संयुक्त बैठकीत मान्य करण्यात आले. ही बैठक प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती दोडभिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

बैठकीस पोलीस अधीक्षक बसवराज तेली, उपजिल्हाधिकारी तृप्ती पाटील, आमदार अरुण लाड, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, राजाराम बापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, कार्यकारी संचालक आर.डी. माऊली, शरद कदम, आर डी पाटील, संतोष कुंभार, संदीप राजोबा, संजय बेले, भागवत जाधव, बाबा सांदरे अजित हलिगळे आदी उपस्थित होते.

gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
mauni amavasya at mahakumbh
मौनी अमावस्या म्हणजे काय? महाकुंभात त्याचे महत्त्व काय?
Akshay Kumar
“स्टंट पाहून दिग्दर्शक घाबरून पळून गेले…”, अक्षय कुमारने सांगितला २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा रंजक किस्सा
चीनच्या निर्मिती क्षेत्रात घसरण; जानेवारीत वेग मंदावला
Two attempted self immolations occurred in Jalgaon and Nashik districts on Republic Day January 26
जळगाव, नाशिक जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी दोघांचा पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
makar Sankranti loksatta
काळाचे गणित : करी डळमळ भूमंडळ
There was an explosion at Jawaharnagar Ordnance Factory in January last year
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात झाला होता जवाहरनगर ऑर्डीनेस फॅक्टरीमध्ये स्फोट

हेही वाचा – “भाजपा राम मंदिराचे राजकारण करते की व्‍यवसाय, त्‍यांनाच ठाऊक”, शरद पवार यांची बोचरी टीका; म्हणाले…

हेही वाचा – वंचित बहुजन आघाडीला ‘इंडिया’त घेणार? मल्लिकार्जुन खरगेंचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले…

आमदार लाड यांनी तोडणी वाहतूक वाढणार आहे, इथेनॉलवर बंदी घातली आहे, त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत, त्यामुळे मागणीप्रमाणे ३ हजार २५० रुपये दर देणे अशक्य असल्याचे सांगत एकरकमी ३ हजार १७५ रुपये प्रतीटन देण्याची तयारी दर्शवली. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंनी न ताणता यावर सहमती दर्शवावी असे आवाहन केले. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून हा दर मान्य करण्यात आला. ऊस दराची अर्धी लढाई जिंकली असली तरी काटामारी, तोडणीसाठी घेतली जाणारी बिदागी यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील, असे खराडे यांनी सांगितले.

Story img Loader