“ केंद्र सरकार तपास यंत्रणा, आय़एएस, आयपीएस अधिकाऱ्यांचा ज्या पद्धतीने वापर करत आहे. ते अनेक गोष्टींमधून दिसून आलं आहे. परमबीर सिंगला देखील बाहुलं बनवून त्यांनी वापर केला. परमबीर सिंग कुठं गेला पत्ता नाही. अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचा वापर करण्याचा काम केंद्रात बसलेलं भाजपाचं सरकार करत आहे. तसच समीर वानखेडेचा देखील वापर केलेला आहे आणि हे उद्याचा काळात स्पष्ट होणार आहे.” असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा