जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे २ दिवसांपासून बेपत्ता आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. यासंदर्भाने त्यांच्या पत्नीने कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेनंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे २ दिवसांपासून जालन्यात तळ ठोकून आहेत. त्यांनी यासंदर्भाने विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास सुरू असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा