जालना : जिल्ह्यातील बदनापूर शहरात शुक्रवारी दहावीच्या परीक्षेदरम्यान एका केंद्रावरून मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याची अफवा पसरली. या प्रकाराचे काही वाहिन्यांनी वार्तांकन केले. मात्र, जालन्याचे जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पेपर फुटल्याच्या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट करून नेमका काय प्रकार होता, याची माहिती माध्यमांना दिली. तर छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांनी याप्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जालना शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले. तसेच या प्रकाराबाबत कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर मंडळाच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा