धाराशिव : राज्यातील दोन मराठा मंत्र्यांना हाताशी धरून राज्य सरकारच आता आंदोलन करणार आहे. सलग बारा दिवस अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर त्याची दखल घेवून मुख्यमंत्री फडणवीस बैठक लावणार असल्याची माहिती आपल्याला त्याच मराठा समाजाच्या मंत्र्याने दिली असल्याचा गौप्यस्फोट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. वाह रे सरकारी आंदोलन अन वाह रे तुमचं बेगडी सरकार असे म्हणत जरांगे पाटील यांनी राज्यसरकारवर प्रखर शब्दात टीकाही केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा