महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील यांनी आज विधानसभेत बोलत असताना गृहखात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच देवेंद्र फडणवीस हे फोडाफोडी करण्यात व्यग्र आहेत त्यामुळे त्यांना गृहखातं पाहण्यास वेळ नाही असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला. एवढंच नाही महिला सुरक्षित नाहीत हे सांगत असताना रामाचा आदर्श सांगणारे सीता माईंचं रक्षण म्हणजेच राज्यांतल्या महिलाचं रक्षण का करत नाहीत असाही सवाल त्यांनी विचारला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा