डेंग्यूमुळे दिवाळीत कार्यकर्त्यांना भेटता येणार नसल्याचं समाजमाध्यमांद्वारे जाहीर करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी ( १० नोव्हेंबर ) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी दीड तास चर्चा केली. यानंतर लवकर अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्याचं बोललं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अमित शाहांना भेटतात, ही चांगली गोष्ट आहे. मला खात्रीय की राज्याच्या हिताचेच प्रश्न अमित शाहांच्यासमोर ते मांडत असतील. राज्यातील ज्वलंत प्रश्न लवकर निकाली काढण्यावर चर्चा केली असेल, तर त्याचं स्वागत करतो.”

MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
पुणे: एमपीएससीच्या स्वायत्ततेतील हस्तक्षेपावर सतेज पाटील यांची टीका, म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ…’
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
women s safety top national priority pm modi at lakhpati didi sammelan
महिला सुरक्षेला प्राधान्य; जळगावमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून सहकार्याची ग्वाही
Yavatmal, Badlapur incident, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, women's safety, Shakti Act, severe punishment, public sentiment, Maharashtra politics
बदलापूर घटनेवर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया…म्हणाले, तो जो आरोपी आहे त्याचे….
Jayant Patil On Raje Samarjeetsinh Ghatge
Jayant Patil : “आम्ही टप्प्यात आल्यानंतर लगेच कार्यक्रम करतो”, समरजितसिंह घाटगेंच्या पक्ष प्रवेशावरून जयंत पाटलांचा भाजपाला इशारा
Ravikant Tupkar, Eknath Shinde,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर शेतकरी आत्महत्येचे… रविकांत तुपकर म्हणाले..
Karnataka Chief Minister Siddaramaiah addresses the Legislative Party meeting
कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांकडून गुरुवारी विधिमंडळ पक्ष बैठक; राज्यपालांच्या भूमिकेने वाद

हेही वाचा : “शरद पवारांच्या दाखल्यावर ‘मराठा’ म्हणून उल्लेख, नामदेव जाधव…”, जयंत पाटलांनी सुनावलं

“कारण, मंत्रीमंडळातील काही लोक एक बाजू, तर काहीजण दुसरी बाजू मांडतात. आरक्षणप्रश्नी कुठल्याही मंत्र्यांमध्ये एकमत नाही. मंत्रीच जाहीरपणाने टोकाची भूमिका मांडत असतात. मुख्यमंत्र्यांचं सरकारवर नियंत्रण आहे की नाही? कुणावरही लगाम नसल्यानं सरकार दिशाहीन झालं आहे,” अशी टीका जयंत पाटलांनी केली.

हेही वाचा : “मुंब्य्रात काही फुसके बार येऊन गेले”, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला राऊत प्रत्युत्तर देत म्हणाले…

“सरकार एका दिशेने जाताना लोकांना दिसत नाही. निधी वाटप, आरक्षण आणि विकासकामांवरून सरकारमध्ये मतभेद आहेत. काळजी करण्यासारख्या या गोष्टी आहेत. महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न मागे राहिले आहेत,” असंही जयंत पाटलांनी म्हटलं.