Maharashtra Political Crisis : शिवसेनेते बंडखोरी झाली तेव्हा सुरुवातीला २५ आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. त्यानंतर हळूहळू करून ४० आमदार त्यांच्याकडे गेले. परंतु, दोन आमदार ठाकरे गटाकडे परतले होते. तसंच, उर्वरित आमदारांनाही परत येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. यासाठी अल्टिमेटमही जाहीर करण्यात आला होता. परंतु, या अल्टिमेटमकडे दुर्लक्ष करून बंडखोर आमदारांनी शिंदेंना साथ दिली होती. आता असंच चित्र राष्ट्रवादीच्या बाबतीत तयार झालं आहे. अजित पवारांसोबत नक्की किती आमदार गेले आहेत, याची आकडेवारी अद्यापही अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही. परंतु, शपथ घेतलेल्या नऊ आमदारांना जयंत पाटील यांनी आवाहन केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा