आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आत्ताच कामाला लागा. ५० सक्रिय कार्यकर्ते करणाऱ्यालाच नगरसेवक पदाच्या निवडणुकीत तिकीट दिलं जाईल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. ते अमरावतीत महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा बैठकीत बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा