Vishalgad Fort : कोल्हापूरमधील विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या आंदोलनावेळी अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या, विशाळगडावर आणि गडाच्या पायध्याशी असलेल्या काही गावांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. याप्रकरणी २१ आरोपींना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी सोमवारी (१५ जुलै) कडक बंदोबस्तात गडावरील १०० हून अधिक अतिक्रमणं हटवली आहेत. दरम्यान, अतिक्रमण काढलं जात असताना ज्या हिंसाचाराच्या घटना घडल्या त्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, “विशाळगडावरील दंगलीत सहभागी असणारे शिवप्रेमी असू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांना असा महाराष्ट्र अपेक्षित नव्हता.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा