‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटामुळे मागील काही दिवसांपासून चांगलाच वाद रंगला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटाला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील आक्रमक भूमिका घेत ठाण्यात या चित्रपटाचे काही शो बंद पाडले. दरम्यान, याच कारणामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या सर्व घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनीही या चित्रपटाबाबत काही आक्षेप घेतले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा