वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ‘नीट-यूजी’ २०२४ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नीट-पीजी २०२४ परीक्षेमधील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलं आहे. देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात सीबीआयकडून तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, ‘नीट-यूजी’च्या परीक्षेवरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुलं आव्हान देत ‘‘नीट-यूजी’च्या परीक्षेवरून केंद्रातील मंत्र्यांना प्रश्न विचारावे. तसेच हिंमत असेल तर अजित पवारांनीही राजीनामा द्यावा’, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा