महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या सभेनंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. अशाच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. जातीयवाद आणि लेखक या दोन्ही गोष्टींवरुन मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आव्हाड यांनी जेम्स लेन प्रकरण आम्ही बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर कधीच चर्चेत आणलं नाही असं म्हटलंय.
नक्की वाचा >> “त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि ऑपरेशन झालं, त्यानंतर…”; शरद पवार ब्राह्मणांचा द्वेष करत असल्याच्या आरोपावर आव्हाडांचं उत्तर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा