Rahul Gandhi On Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निष्पक्षतेवर राज्यातील विरोधी पक्ष सातत्याने शंका उपस्थित करत आरोप करत आहेत. अशात आता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या या मुद्द्याला आता राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंबा दिला असून, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत स्कॅम झाला आहे”, असे म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा