महाराष्ट्रात सध्या दोन पक्षांमधल्या चार गटामध्ये पक्ष नेमका कुणाचा? यावर दावे-प्रतिदावे चालू आहेत. एकीकडे शिवसेनेतल्या दोन गटांचा वाद गेल्या दीड वर्षांपासून चालू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन गटांमधला वाद गेल्या तीन महिन्यांपासून चालू असून त्यावर आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. वर्षभरापूर्वी जशी सुनावणी शिवसेनेतील दोन गटांबाबत झाली, तशीच सुनावणी आता राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन गटांबाबत होत. आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक भावनिक पोस्ट एक्सवर (ट्विटर) केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा