धाराशिव शहरापासून अगदी अठरा किलोमीटर अंतरावर बाराव्या शतकातील कन्नड शिलालेख आढळून आला आहे. हा शिलालेख कलचुरी राजा संकमदेव द्वितीय याच्या राज्यरोहणाच्या दुसऱ्या वर्षी राजसत्तेवर असताना विलंब संवत्सर, वैशाख शुद्ध पंचमीला म्हणजे २४ एप्रिल ११७८,वार सोमवार रोजी कोरला गेला असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. कन्नड शिलालेखांचे तज्ञ डॉ. श्रीनिवास पाडीगर यांनी केलेल्या वाचनातून धाराशिव तालुक्यातील धारूर गावातून कलचुरी कालखंडातील पुरावे समोर आले असल्याची माहिती इतिहास संशोधक डॉ. विजय सरडे यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा