रत्नागिरी : कोकणात कधी ही या, कोकणच्या सौंदर्यात भरच पडलेली दिसते. ७५० किमी समुद्रकिनारा लाभलेला कोकणभूमी शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. परमेश्वराने आपल्याला दिलंय त्याकडे आपलं लक्ष नाही. फक्त पर्यटनावर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात. तुम्ही कल्पना केली नसेल इतके सुंदर कोकण होऊ शकते. तुम्हाला गाव सोडावं लागणार नाही. मात्र चुकीची माणसं आजपर्यंत निवडून दिली, ज्यांनी स्वतः काही केले नाही. आपापली खळगी भरत आले. मोठे झाले, यांचे अनेक फार्म हाऊस झाली, कोकणात उद्योगधंदे नसल्याने तरुण मुंबई, पुण्याकडे निघून जातात, म्हणून कोकण मागे पडले. पण तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सगळे इथेच मिळेल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुहागर येथील जाहीरसभेत सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा