लातूर – उदगीर तालुक्यातील गुरदळ येथील एका खून प्रकरणात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आर. एन. कदम यांनी शुक्रवारी बारा आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. राजकीय शत्रुत्व, वैयक्तिक द्वेषातून २३ मे २००३ रोजी आपले वडील दिगंबर यशवंतराव पाटील यांचा मारहाण करून खून करण्यात आल्याची तक्रार मृताचा मुलगा बसवराज पाटील यांनी उदगीर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून एकूण १३ जणांविरुद्ध खुनासह इतर कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा