लातूर शहराचा पाणीपुरवठय़ाचा प्रश्न राज्य शासनाने अतिशय गंभीरपणे घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शहराला दररोज १ कोटी लिटर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रत्यक्षात उतरवत सरकार उत्तीर्ण झाले. मात्र, पुरेसे पाणी उपलब्ध करूनही ते योग्य पद्धतीने वितरीत करण्याची यंत्रणा उभी न करता आल्यामुळे सरकारने दिलेले पाणी लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यात महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा