भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांना बाजूला करू पाहत असल्याचा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. “विद्यमान खासदारांच्या जागी सरकारी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी भाजपाकडून केली जात असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात आहे. जुना जाणत्या नेत्यांना तिकीट नाकारून शासकीय अधिकाऱ्यांना उमेदवारी दिली जाईल, अशाप्रकारची चर्चा भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आहे. भाजपा राष्ट्राच्या नावावर निवडणूक लढवू इच्छित आहे, असे दिसून येत आहे. याच्यातून स्थानिक नेत्यांशी त्यांना काहीही देणंघेणं नाही”, अशीही टीका दानवे यांनी केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत असताना अंबादास दानवे यांनी ही टीका केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा