स्वबळाची भाषा आणि राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर शिवसेनेने अखेर भाजपाशी युती केली असून आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना २३ आणि भाजपा २५ जागांवर निवडणूक लढणार आहे. भाजपाशी युती केल्याने शिवसेनेवर सध्या सोशल मीडियावरुन टीकेची झोड उठली आहे. मात्र, या युतीमुळे खरंच शिवसेना आणि भाजपाचा फायदा होईल का आणि यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत युतीमुळे दोन्ही पक्षांना किती जागांवर विजय मिळाला होता, याचा घेतलेला हा आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा