धनगर समाजाचा आदिवासींच्या आरक्षणात समावेश करण्यास आदिवासी समाजाचा तीव्र विरोध असून आदिवासींच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार उदासिनता दर्शविणार असेल तर मुंबई शहराचा पाणी पुरवठा धरणातून बंद करण्यात येईल असा इशारा माजीमंत्री मधुकर पिचड यांनी दिला. येथील अखिल भारतीय विकास परिषदेच्यावतीने महाकवी कालिदास कला मंदिरात शुक्रवारी आदिवासी समाजाचा प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-02-2015 at 03:31 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhukar pichad over tribal reservation