Maharashtra Kesari 2025 : अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. मागील चार दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहे. मात्र, आज (२ फेब्रुवारी) या स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना पार पडत असताना मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ झाल्यामुळे स्पर्धेला गालबोट लागलं आहे. पैलवान शिवराज राक्षेचा पराभव झाल्याचा निर्णय पंचांनी दिला. मात्र, पैलवान शिवराज राक्षेने पंचांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात नाराजी व्यक्त करत पंचांना लाथ मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी अभूतपूर्व गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा