राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठरवा जिंकला असून राज्यात यानंतर भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या सत्तानाट्यावरदेखील दोन्ही गटातील नेते आजच्या अधिवेशनात आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, बंडखोर गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या बंडावर भाष्य केले आह. आमचे हे बंड नसून आम्ही उठाव केला, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. तसेच हिंदुत्वाच्या विचारधारेवर पतण्यासाठीही आम्ही हे पाऊल उचलले आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. ते विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा