मुंबई : गेल्या चार वर्षांत प्रत्येक अधिवेशनात हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या मांडणाऱ्या राज्य सरकारने यावेळी प्रथमच अवास्तव खर्चाला आळा घालताना केवळ चार हजार २८४ कोटींच्या पुरवणी मागण्या सोमवारी विधानसभेत मांडल्या. राज्यातील दुष्काळामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून २००० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा