करोना आणि लॉकडाउन शैक्षणिक क्षेत्राचं वेळापत्रक कोलमडलं असून राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडला आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार अंतिम वर्षांच्या आणि अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. उर्वरित सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. मात्र, राज्यात करोना प्रसाराची भीती अजूनही कायम असून, परीक्षा घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी उद्या (३० मे) राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक बोलावली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा