आपल्या विविध वक्तव्यांमुळे किंवा सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असणाऱ्या व अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी देखील राहिलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आता पुन्हा एकदा असंच वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी कंगनाने महात्मा गांधी यांच्याबाबत विधान केलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापताना दिसत असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. असा दावा कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर केला आहे. तर, कंगनाच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असताना, काँग्रेसने तिच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस कंगनाच्या या वक्तव्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा