विश्वास पवार वाई:
राजकीय दबावामुळे सातारा सिंचन विभागाचे नियोजन फसल्याने उत्तर साताऱ्यातील वाई, भोर,खंडाळा, फलटण तालुक्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे . चार टीएमसीच्या या धरणात फक्त २२ टक्के मृत पाणी साठा शिल्लक आहे..या धरणाच्या उभारणीत त्यागाची भूमिका निभावणाऱ्या पश्चिम भागातील लोकांच्या नशिबीच पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर साताऱ्यातील वाई, भोर,खंडाळा, फलटण तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बलकवडी धरणात २२ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. याची झळ वाई तालुक्यासह इतरही तालुक्यांना बसणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा