उस्मानाबादचे राजकारण म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरुद्ध सारे, असे सूत्र ठरलेले. जिल्ह्य़ाच्या राजकारणावर पकड असणाऱ्या डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे चिरंजीव आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना नामोहरम करता यावे यासाठी विरोधक नेहमी प्रयत्नशील असतात. मात्र सत्ता देऊनही शिवसेना आणि काँग्रेसची नेतेमंडळी फारसे काही करत नसल्याने या वेळी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला मतदारांनी बळ दिले, मात्र बहुमतासाठी त्यांना दोन सदस्य कमी पडत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी झाली असली तरी जिल्हा परिषदेत हे समीकरण वापरले जाण्याची शक्यता कमी असते. अशा स्थितीत राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी भाजपाचाच पर्याय असू शकतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा