राजगुरुनगर : आपल्या बांधवाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली. सुनील कावळे यांचे बलिदान वाया जाणार नाही. आतापर्यंतच्या मराठा बांधवांनी केलेल्या आत्महत्यांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप करून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा एल्गार पुकारला.

हेही वाचा >>> मनोज जरांगे पाटील यांची गर्जना, “आरक्षण दिलं नाही तर तुमच्या छाताडावर बसून…”

Shinde announces financial aid to Sant Tukaram Maharaj descendant
देहू: एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत; ३२ लाखांचं कर्ज…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Pune Crime News Person Dies By Suicide in in Shivajinagar District Court premises
शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात तरुणाची आत्महत्या; कौटुंबिक वादातून आत्महत्या
nashik in Somnath suryavanshis death case five policemen were suspended others will be investigated
परभणी कोठडीतील मृत्यू प्रकरणी अन्य पोलिसांचीही चौकशी, आश्वासनानंतर परभणी-मुंबई पदयात्रा स्थगित
mother of ghule family in yavatmal district ended her life taking her one and half year old daughter
धक्कादायक ! दीड वर्षाचे बाळ कडेवर घेत विहिरीत उडी, यवतमाळचे कुटुंब आणि वर्ध्यात आत्महत्या…
petitionin Bombay HC against Aditya Thackeray
दिशा सालियन मृत्यू प्रकरण: आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची याचिका का ऐकावी ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा
right to die with dignity
‘सन्मानाने मरण्याचा अधिकार’ म्हणजे काय? ‘हे’ राज्य ठरणार इच्छा मरणाचा अधिकार देणारं देशातील दुसरं राज्य
Delhi Assembly election 2025 Yamuna pollution issue in campaign in Delhi
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आरोपांची राळ; दिल्लीत यमुनेच्या प्रदूषणाचा मुद्दा केंद्रस्थानी

मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. पुणे दौऱ्यामध्ये शुक्रवारी जरांगे यांची राजगुरूनगर आणि जुन्नर येथे सभा झाली.  शिवनेरी किल्ल्यावर झालेल्या सभेत जरांगे पाटील म्हणाले, सुनील कावळे यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे  सरकारने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा असे त्यांनी बजावले.

व्यासपीठावर काही काळ गोंधळ

मनोज जरांगे पाटील मंचावर असतानाच अचानक एक तरुण मंचावर आला. या आक्रमक तरुणाला जरांगे यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनही तो ऐकायला तयार नव्हता. या वेळी मंचावरील इतरांनी त्याला पकडून खाली नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने विरोध केला. त्यामुळे मंचावर काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर आयोजकांनी या तरुणाला उचलून मंचावरून खाली नेले.

Story img Loader