महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेलं एक विधान सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. या विधानावरून राज्यपालांवर टीका होऊ लागली असून त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात संभाजीराजे छत्रपती, संभाजी ब्रिगेड, शिवसेना अशा सर्वांनीच टीका केलेली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही राज्यपालांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यामुळे आता या वक्तव्यावरून राज्यात नवं राजकारण रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा