– संदीप आचार्य
मराठवाड्यासाठी संभाजीनगर येथे मोठी वाजतजागत मंत्रिमंडळाची बैठक झाली. मात्र, या बैठकीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस कोणतेही निर्णय झाले नसल्याचा आक्षेप विरोधकांकडून घेण्यात येत आहे. गेल्या आठ महिन्यात मराठवाड्यात ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर पश्चिम विदर्भात ७३७ शेकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून आरोग्य विभागाच्या मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्ह्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘प्रेरणा प्रकल्पा’अंतर्गत आत्महत्या रोखण्यात सपशेल अपयश असल्याचे दिसून येते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा